
जम्मू काश्मीर पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध
पुणे प्रतिनिधी / हिंदूंनो, पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातून एवढा एकच धडा घ्या सगळ्यांनी धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या आता एक व्हायला पाहिजे जातीपातीला महत्त्व न देता

पुणे प्रतिनिधी / हिंदूंनो, पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातून एवढा एकच धडा घ्या सगळ्यांनी धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या आता एक व्हायला पाहिजे जातीपातीला महत्त्व न देता

सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरे करमाळा तालुक्यातील हिसरे येथील नूतन ग्रामपंचायत सदस्य तसेच वडार समाज संघटना उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा श्री.विकास ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिसरे येथे

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत व शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत मा.नामदार श्री.प्रतापराव जाधव साहेब, मंत्री आयुष ( स्वतंत्र प्रभार) आरोग्य

करमाळा प्रतिनिधी – आई कमला भवानी सामा. बहु. संस्था करमाळा, माईर्स विश्वराज हॉस्पिटल-पुणे, रिदम हार्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-अकलूज, कोकाटे क्लिनिक – बार्शी, ओमेगा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अहिल्यानगर,

सोलापुर प्रतिनिधी: नवनाथ चव्हाण सोलापुरातील न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग

करमाळा -प्रतिनीधी- दि.१७ भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब

२८ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीस १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने अधिनियमाच्या जनजागृतीसाठी २८ एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामस्तरावर विविध

पुणे, दि.१०: जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ उपक्रम स्तुत्य असून जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे

राज्यसेवेतील १४४ अधिकाऱ्यांचे यशदामध्ये पायाभूत प्रशिक्षण. पुणे दि. २ एप्रिल : शासकीय अधिकाऱ्यांकडे काम घेऊन येणाऱ्यांसाठी त्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध असले पाहिजे. त्याचबरोबर लोकांमध्ये जाऊन त्यांच्या

फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे 75 अधिकारी व कर्मचारी तसेच दिवसभरात शेकडो लोकांची ये जा असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्याने शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय