जम्मू काश्मीर पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पुणे प्रतिनिधी /

 गोळीचे उत्तर गोळीनेच देऊन पाकिस्तानवर बॉम्ब हल्ला तसेच गोळीबार करणाऱ्यांना देशद्रोहाचा  गुन्हा दाखल करून  एन्काऊंटर केले पाहिजे अशी मागणी मोदी सरकारकडे  करण्यात आली  पाकिस्तान मुर्दाबाद, देश के गद्दारों को गोली मारो सालो को, वंदे मातरम,भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच येणाऱ्या काळात ज्याच्या कपाळावर टिळा असेल त्याच्याकडूनच खरेदी करायची, पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोर तसेच सरजी डॉक्युमेंट बनून येथे राहणाऱ्या यांचे  विसा  एग्रीमेंट  संपलेले आहेत त्यांना देशातून हाकलून दिले पाहिजे.

हिंदूंनो, पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातून एवढा एकच धडा घ्या सगळ्यांनी धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या आता एक व्हायला पाहिजे जातीपातीला महत्त्व न देता आपली ओळख हिंदू म्हणूनच दिली पाहिजे एक हैं तो सेफ हैं आणि बटेंगे तो कटेंगे.. हे दोनच मंत्र लक्षात ठेवा असे धनंजय आप्पा कामठे यांनी सांगितले यावेळी
यावेळी धनंजय आप्पा कामठे, संदीप परदेशी, संकेत बर्गे,महेश भाडळे, सागर खुटवड,बंडू मामा फाटे, ज्ञानेश्वर दादा कामठे, वैशाली पवार, राधा निंबाळकर, दत्तात्रेय घाडगे,अजित पवार, किरण जाधव,मोहन झेंडे ,विजय परदेशी, आकाश पवार, आकाश ढवळे,अण्णासाहेब हरपळे, अवधूत कोंढाळकर,अक्षय बोरकर,सुनील भाडळे, अविनाश मोडक,अमित सरोदे, सुरज दिघे, प्रशांत आंधळे, ऋषिकेश मुळे,वीर साळुंखे,जोशी काका,संजीत परदेशी, अक्षय कामठे,संतोष हरपळे, किरण कामठे,प्रल्हाद तात्या कामठे,विनायक वारे, गणेश कांबळे, निलेश पवार, दुर्योधन कामठे, चेतन भिसे, मयूर शिंदे, साई कामठे, निखिल हरपळे, राजेंद्र पवार इत्यादी सकल हिंदू बांधव फुरसुंगी उरुळी देवाची उपस्थित होते, अखेरीस जम्मू-काश्मीर पेहलगम येथील मृत्युमुखी हिंदूंना पसायदान म्हणून अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *